छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय. भुईकोट आणि डोंगराळ किल्याच्या बरोबरीने सागरी मार्गावरील परकीय शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले...
Read More